'राया छञपती ऐकावे वचन| रामदासी मन लावी वेगा||
रामदास स्वामी सोयरा सज्जन| त्यासी तन मन अर्पी बापा||
मारुती अवतार स्वामी प्रगटला| उपदेश केला तुज लागी|| "
रामदास स्वामी सोयरा सज्जन| त्यासी तन मन अर्पी बापा||
मारुती अवतार स्वामी प्रगटला| उपदेश केला तुज लागी|| "
काही बनावट लोक...... वरील तुकारामांच्या ओळींचा संदर्भ देऊन तुकारामांनी शिवरायांना रामदासांचे शिष्यत्व पत्करण्यास सांगितले असे संपूर्ण पणे खोटे..आणि बनावट गोष्टी...गैरसमज पसरवत सुटलेत....त्यावर नरहर कुरुंदकर ह्यांचे मत खाली वाचावे.... डोक्यात झणझणीत प्रकाश पडेल....
"तुकारामाने शिवाजीस रामदासांचा उपदेश घेण्याविषयी सांगितले. हीही थापच. रामदासी संप्रदाय १६४९ ला कायम झाला. चाफळच्या पंचक्रोशीबाहेर तुकारामांच्या हयातीत रामदासांचे नाव गेले न्हवते." --------------- नरहर कुरुंदकर...
(माझे मत -- बघा....रामदासी शिष्या कुठवर पोहोचले.. थेट तुकारामांच्या अभंगात स्वतःचे अभंग च्या अभंगच प्रक्षिप्त / खोटे घुसडले... शब्दांची हेराफेर ठीक होते ...पण इथे तर नवीनच तयार केलेले अभंग टाकतांना हि मंडळी दिसतात ...... केवढे प्रताप हे.. कशासाठी??? तर काहीही करून रामदास स्वामींना श्रेष्ठत्व मिळण्यासाठी..... नाहीतर असे करायची गरजच काय ह्याचा थोडा विचार करा.... )
1 comment:
वर उल्लेख केलेली कुरूंदकरांची कमेंट चा स्त्रोत कृपया सांगावा
Post a Comment